असहकार आंदोलनाचा काय परिणाम झाला?www.marathihelp.com

भारतातील ब्रिटिश सत्तेचा शेवट करणे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्थांची स्थापना करणे ही दोन उद्दिष्टे समोर ठेवण्यात आली. गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली. त्यामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला. असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 16:27 ( 1 year ago) 5 Answer 107518 +22