गांधींनी असहकार का मागे घेतला?www.marathihelp.com

असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी ५ फेब्रुवारी १९२२ रोजी घेतला. ५ फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 16:33 ( 1 year ago) 5 Answer 132242 +22