बांगलादेश भारतापासून वेगळा झाला आहे का?www.marathihelp.com

एक भारत आणि दुसरा भारतापासून वेगळा झालेला पाकिस्तान. या पाकिस्तानचे पुढे आणखी दोन तुकडे झाले आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. भारत-पाकिस्तान फाळणीमुळे मोठा हिंसाचार उफाळला. दोन्ही देशांचे मिळून जवळपास दीड कोटी लोक विस्थापित झाले.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:22 ( 1 year ago) 5 Answer 96386 +22