Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली?
ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० मध्ये झाली.
द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश ईस्ट इंडीज प्रदेशांत व्यापार करण्याचा होता परंतु कालांतराने या कंपनीचा सगळा व्याप भारतातच झाला. मेह्ता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे
काळरेषा
December 31, 1600, स्थापना 125 भागधारक, आणि भांडवल £72,000
१६०८ सुरतेस आगमन
१६११ मछलीपट्ट्न
१६१२ सुरतेची वखार
१६१२ स्वालीच्या लढाईत पोर्तुगिजांचा पराजय -जहांगिराची मर्जी प्राप्त
१६१५ सर थॉमस रो यांना जेम्स प्रथम यांनी मुघल सम्राट जहांगीर (अफगाणिस्तानासह बहुतेक उपखंडात राज्य करणारे) भेट देण्याची सूचना केली होती. या अभियानाचा उद्देश असा होता की व्यापारी कराराची व्यवस्था करणे ज्यायोगे कंपनीला सूरत व इतर भागात कारखाने राहण्याचे व बांधकाम करण्याचे विशेष अधिकार मिळतील. त्या बदल्यात कंपनीने सम्राटाला माल आणि युरोपियन बाजारावरील भेदभाव देण्याची ऑफर दिली. हे अभियान अत्यंत यशस्वी झाले आणि जहांगीर यांनी सर थॉमस रो यांच्यामार्फत राजाला एक पत्र पाठवले.
१६३९ मद्रास वखार
१६४७ पर्यंत २३ वखारी ९० कर्मचारी
१६६८ मुंबई वखार
१६७० सैन्य बाळगण्याचे, युद्धाचे ब्रिटीश अधिकार
१६९० कलकत्ता वखार
१७१७ मुगल बादशहाकडून व्यापारास कर माफी
१७५७ प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाईव्हचा विजय
१७६० फ्रेंचांपेक्षा वरचढ