भारताच्या संविधान निर्मितीला कधी सुरुवात झाली?www.marathihelp.com

डिसेंबर १९४६ मध्ये भारताचे संविधान तयार करणारी घटनासमिती स्थापन झाली. तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी झाली आणि शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी होऊन भारताचे प्रजासत्ताक गणराज्याचे संविधान अंतिम करण्यात आले. संविधानात ३९५ अनुच्छेद व आठ परिशिष्टे होती.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 76555 +22