भारतात आधुनिक पोस्ट सेवेची सुरुवात कधी झाली?www.marathihelp.com

भारतात राजे-महाराजांनी संदेश पाठवण्यासाठी कबुतरांचा वापर केला. संस्थानांची स्वतःची अशी संदेश पोहोचवण्याची यंत्रणा होती. भारतामध्ये आधुनिक टपाल यंत्रणेची सुरुवात १ ऑक्टोबर १८५४ मध्ये झाली. आज टपाल खाते टपाल सेवेव्यतिरिक्त बँकिंग, विमा, आर्थिक व्यवहारासाठीचे माध्यम झाले आहे

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:34 ( 1 year ago) 5 Answer 40990 +22