भारतात आयुर्विमा क्षेत्रात एकूण किती कंपन्या आहेत?www.marathihelp.com

भारत सरकारने १९ जानेवारी, १९५६ रोजी आयुर्विमाविषयक वटहुकूम जारी करून १५४ भारतीय मालकीच्या व १६ परदेशी अशा एकूण १७० आयुर्विमा कंपन्या आणि ७५ (आयुर्विमा व्यवसाय करणाऱ्या) भविष्य निर्वाह निधिसंस्था ताब्यात घेतल्या.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:55 ( 1 year ago) 5 Answer 59629 +22