भारताला समुद्र किनारा किती लाभला आहे?www.marathihelp.com

भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. सगळ्यात जास्त समुद्र किनारा १२१४.७ किमी (२३%) गुजरात या राज्याला लाभला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 49942 +22