स्वदेशी चळवळीचा मुख्य उद्देश काय होता?www.marathihelp.com

यामुळे ब्रिटीश सरकारचे कंबरडे मोडले. या आंदोलनाचा मुख्य उद्देश इंग्रज सराकरच्या आर्थिक नाड्या आवळणे आणि भारतीय कामगारांना पुन्हा उर्जितावस्था मिळवून देणे हा होता.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:28 ( 1 year ago) 5 Answer 58943 +22