स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा करायचा?www.marathihelp.com

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने २०२२ मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे.

अमृत महोत्सवी वर्ष हे ७४ व्या वर्धापन दिनापासून ते ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत साजरे केले जाते.

वर्ष व महोत्सव

• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 5408 +22